परिवहन विभागाने राज्यातील विविध उपविभागीय प्रादेशिक कार्यालयातून रिक्षा परवान्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाइन प्रक्रियेस भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
एकेकाळी तातडीचा संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी ‘तार’ आता कालबा’ा झाली असली तरी त्याचा ई-अवतार स्मार्टफोनवर अधिराज्य गाजवू पाहतोय.
२०११-१२ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या अर्जातील धर्माच्या रकान्यात ‘मुस्लीम’ असा करण्यात आलेला शब्दप्रयोग बदलून तो ‘इस्लाम’ अ
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रासायनिक प्रदूषणाचे आगर बनलेल्या डोंबिवलीतील महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील ३९ कंपन्यांना महाराष्ट्र
राज्य सरकारकडून कमकुवत वर्गाच्या निवाऱ्यासाठी अवघ्या ४० पैसे चौरस फूट दराने २३० एकर जमीन घेऊन त्यावर गर्भश्रीमंतांसाठी घरे बांधून गरिबांची…
कार चालविण्यास पालकांनी नकार दिल्याने घरातून चावी चोरून कार चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने दोन रिक्षांसह तीन मोटारसायकलींना जोरदार…
गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित ‘झी’ टीव्हीवरील ‘बुद्ध’ या मालिकेतील आशय आक्षेपार्ह आणि संबंधित धर्मीयांच्या भावना दुखावणारा आढळून आला तरच मालिकेवर…
महिलांवर होणा-या अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी पुरूषांना सर्वप्रथम आपली मनोवृत्ती बदलावी लागेल, असे मत बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला गेली १५ वर्षे आशीर्वाद दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवीत राज्य सरकारने आरोग्य, शिक्षण,…
कोळसारूपी इंधनाच्या चढय़ा दरांपोटी रोकड टंचाईचा सामना करणाऱ्या टाटा पॉवरने इंडोनेशियातील अरुतमाइन खाणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या विकासासाठी पुढील १० वर्षांत महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या ७० हजार कोटींच्या योजनांचे सादरीकरण महापौर सुनील प्रभू यांनी चौदाव्या वित्त…
राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ४५ दिवस उलटून गेले तरी लागलेला नाही.