लातूर महापालिकेतील आठ-दहा अतृप्त नगरसेवकांचा गट ‘सीमोल्लंघना’च्या तयारीत आहे. या सर्व नगरसेवकांचा रोष ‘काँग्रेस’वर आहे. नागरी समस्यांची स्थिती ‘जैसे थे’…
राज्य सहकारी बँकेने ४० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याच्या कारणावरून जिल्हय़ातील चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील जयजवान जयकिसान सहकारी साखर कारखान्याला…
पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठय़ा प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. परिणामी…
करवीरनगरीच्या राजकारणाचा बाज नेहमीच वेगळा राहिला आहे. या जिल्ह्य़ातील राजकारण आणि राजकारण्यांचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही
जायकवाडी धरणात नव्याने २२.५० टीएमसी पाणी कायदेशीर असून ते जलाशयात न सोडल्यास विभागातील लोकप्रतिनिधी जायकवाडी धरणावर आमरण उपोषणास बसतील, असा…
या वेळी पावसाळ्यात तब्बल ७६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारदरबारी आहे. यातील ४५ मृत्यू वीज पडून झाले आहे. २१ जण…
शासनाने गुटख्यावर बंदी घालूनसुध्दा कर्नाटक भागातून चोरटय़ा मार्गाने येणाऱ्या गुटख्याचे अतिसेवन केल्याने गाल सडले. त्यावर शस्त्रक्रिया करूनही इलाज होईना म्हणून…
विजयादशमीचे सीमोल्लंघन होताच महानगरपालिकेच्या निवडणूक हालचालींना जोरदार वेग येण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले. मिरज…
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्तराम लक्ष्मण मलदोडे थेरबनकर (वय ८९) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. रविवारी थेरबन येथे त्यांच्या पाíथवावर…
घरगुती कलहाने नराश्य आलेल्या अमोल दिनकर कांबळे (वय ३०) या तरुण पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात…
कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील दोघे जण गॅसची टाकी दुचाकीवर घेऊन वसमतला जात असता कवठा पाटी चौकात ऑटो व दुचाकीची टक्कर…