गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्वविजेतेपदाचा मुकुट गमवावा लागल्यानंतर जगज्जेता विश्वनाथन आनंद व्यथित झाला होता.
राज्यातील गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धाचे आयोजन करायला सुरुवात केली.
महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपदाच्या दिशेने दमदार घोडदौड करताना दिल्लीचा १८-१३ असा पराभव केला आणि अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत…
‘‘एकेकाळी हॉकीचे सुवर्णयुग अनुभवणारा भारत गेल्या ३०-३५ वर्षांत बराच मागे पडला आहे. लहानपणी मी माझ्या प्रशिक्षकांकडून जे शिकलो, तीच पद्धत…
चीन आणि जपान यांच्यातील सद्यस्थिती ही महायुद्धपूर्वकालीन जर्मनी आणि इंग्लंड या देशांतील परिस्थितीसारखी आहे, या जपानी पंतप्रधानांच्या विधानाचे अन्वय आपण…
‘हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शूद्र शेतकरी जातीचे असावेत’ हे जोतिरावांच्याच ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये आढळणारे सूत्र धरून त्याच्या आधारे…
पराभवाच्या भावनेने पछाडले, की सारासारविवेकबुद्धीला गंज चढू लागतो. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या निलंबन
कोणताही जनउपयोगी कायदा केला, की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल, याचा अभ्यास त्वरेने सुरू करण्यात आपण फारच पुढे असतो.
‘व्यवस्थापकांवर विश्वास ठेवण्याचे दिवस कधीच संपले. अनेक व्यवसाय आज व्यवस्थापनशास्त्राचा वापर करतात, पण सामाजिक विश्वासार्हतेची एकंदरीत खालावलेली पातळी सुधारत नाही.
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे…
दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
सपा, बसपा आणि कॉंग्रेस म्हणजे ‘सबका’ यांचा मालिक एकच असून, ते केवळ मतांचे राजकारण करीत आहेत…