प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
तालुक्यातील देवगाव येथील आठ दिवसांच्या बालिकेला बिबटय़ाने पळवून नेल्याचा बनाव अखेर उघड झाला. पहिल्या तीनही मुली असल्याने पुन्हा चौथी मुलगीच…
प्रभागात मोठय़ा आकाराची नवीन जलवाहिनी जोडून पाणी पळविण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून महापालिका सभागृहनेते महेश कोठे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर…
ही कंपनी म्हणजे पुढच्या दाराने पीएमपी आणि मागच्या दाराने पीएमटी-पीसीएमटी असाच कारभार गेली सात वर्षे सुरू होता. त्यामुळे व्हायचे तेच…
पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथून प्रशांत विनायक साळुंखे (१८) या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असून हे अपहरण नेमके…
‘मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेवर खूपच जास्त भार पडतो. रेल्वेच्या उपनगरीय सेवेला काही मर्यादा आहेत. त्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेने प्रवास करण्याऐवजी बससारख्या वाहनांनी…
कार्यक्षम व पारदर्शक आयुक्तांची अध्र्यात बदली करणे अन्यायकारक असून ते आयुक्तपदी पाच वर्षे राहिले, तरी शहरवासीयांचा फायदाच होईल, अशी भूमिका…
सांगलीवाडी येथील टोल हटविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने कृती समितीने टोल बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय…
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील एटीएम केंद्रांचे सर्वेक्षण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्याचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, तर संरचनात्मक नियोजन धोरण मंजूर करून ५० वर्षांची नगररचना योजना राबविली पाहिजे, असे मत नगररचना…
आम आदमीने संधी दिली तर लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी…
पुण्यात हिरव्या घेवडय़ाच्या अॅलर्जीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. तर त्याच्या खालोखाल समुद्री आहारातील खेकडय़ांची अॅलर्जी सर्वाधिक आहे.