scorecardresearch

Latest News

जल्लोषात भवानीमातेच्या मंदिरात सीमोल्लंघन

नगर जिल्हय़ातील भिंगार येथून दीड महिन्यांपूर्वी चालत निघालेली पालखी रविवारी सायंकाळी ७ वाजता परंपरागत माग्रे तुळजापूरच्या उत्तरेकडील डोंगरमार्गाने शुक्रवार पेठ…

जिल्हय़ात ६० हजार मतदार वाढले

नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात आत्तापर्यंत ६० हजार ६५७ मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, हे प्रमाण राज्यात अव्वल आहे अशी…

पाण्याच्या आंदोलनाचे नुसतेच इशारे

जायकवाडी जलाशयात नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून समन्यायी पाणीवाटप व्हावे, या मागणीसाठी १६ ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसू, असा इशारा आमदार…

मोहन धारिया यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी केंद्रीयमंत्री मोहन धारिया यांच्या निधनाने पुरोगामी तसेच राजकीय विचारांची मोठी हानी झाली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते…

जि. प. मुख्यालयातील ७२ कर्मचा-यांच्या बदल्या

पाच वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात काम करणा-यांच्या तब्बल ७२ जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचा-यांच्या आज मुख्यालयातच, परंतु अन्य विभागांत बदल्या…

काहींचा कमाईचा जोर, इतरांना घोर

आकाराने मोठय़ा असलेल्या ‘हायपर मार्केट’ला प्रारंभी ‘मॉल’ समजणाऱ्या नाशिककरांना ‘सिटी सेंटर’ अस्तित्वात आले, तेव्हा ही संकल्पना खऱ्या अर्थाने उलगडली.

शारदा भवनच्या अध्यक्षपदी अशोकराव चव्हाण

जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाडय़ातील नामांकित शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,…

रस्ता सुरक्षेचा ‘उस्मानाबाद पॅटर्न’

जिल्हय़ातील १ लाख ४५ विद्यार्थ्यांपर्यंत एकाच वेळी सुरक्षेचे संदेश पोहोचविण्याचा रस्ता सुरक्षा कार्यक्रमातील उपक्रम उस्मानाबाद पॅटर्न म्हणून आता राज्यस्तरावर स्वीकारण्यात…

वादग्रस्त डॉ. बोरगे यांच्या पुन्हा चौकशीची मागणी

महानगरपालिकेच्या रक्तपेढीतील वादग्रस्त रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची अन्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी मागणी अहमदनगर आरोग्यमित्र संघटनेने केली…

तुळजाभवानी मंदिरासमोरील मोकळ्या जागेचा प्रश्न

तुळजाभवानी मंदिरातील विविध घडामोडींची माहिती माध्यमांसमोर का मांडली, याचा राग मनात धरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे पुत्र तथा जिल्हा…

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी सोडण्याचा आमदार मेटें यांचा इशारा

मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण दिले नाही तर आपण राष्ट्रवादीत नसू, अशा शब्दांत आमदार विनायक मेटे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा…

शासनकर्त्यांना बळ देण्यासाठीच साखर कामगारांचे महाअधिवेशन

महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राजारामबापू पाटील साखर कारखान्यावर कामगारांच्या महाअधिवेशनात निवडणुकांच्या तोंडावर साखर कामगारनेत्यांनी मागण्या मांडायच्या आणि शासनकर्त्यांनी त्यास…