scorecardresearch

Latest News

अंबाजोगाई येथील न्यायालय अखेर पर्यायी इमारतीत

अंबाजोगाई येथे न्यायालयाच्या इमारतीसाठी ३ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन प्रशासकीय इमारत तयार होईपर्यंत पर्यायी व्यवस्था…

मापात घोटाळा : व्यापाऱ्यांना २७ लाखांचा दंड

मापात पाप करणाऱ्या ५५०हून अधिक विक्रेत्या आणि उत्पादकांवर वैध मापनशास्त्र विभागाने कारवाई केली असून, वर्षभरात अशा कारवायांच्या माध्यमातून २७ लाख…

हुडहुडी पारा घसरला नागपूर ६.६

विदर्भात गेल्या चार दिवसांत तापमानदर्शक यंत्रातील पारा चांगलाच घसरला असून कडाक्याच्या थंडीने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. गोंदिया व नागपूर गारठले…

महिला आरक्षण विधेयकासाठी आता संघर्ष- शरद पवार

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मानसिकता इतर राजकीय पक्षांमध्ये दिसत नाही. त्यामुळेच यासंदर्भातील निर्णय लांबणीवर पडत आहे,…

नाताळाची धूम!!

गुलाबी थंडी आणखी गडद झाली असताना सर्वाच्या आनंदाचा नाताळाचा उत्सव नागपूर नगरीत आज मध्यरात्रीपासून सुरू झाला. उद्या, दिवसभरात नाताळाची धूम…

नागपुरी ऋणानुबंधांचा ‘आनंद’ हरवला

मूळचा नागपूरकर असलेला, मात्र गेल्या अनेक वर्षांंपासून पुण्यात स्थायिक झालेला नाटय़, चित्रपट कलावंत आनंद अभ्यंकर यांच्या निधनाने मित्रत्वातील ‘आनंद’ गमावून…

वकिलाच्या चुकीचा पक्षकाराला भरुदड नको

वकिलाच्या चुकीची शिक्षा त्याच्या अशिलाला भोगावी लागू नये असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असला, तरी वकिलाने माहिती…

‘डाऊन्स सिंड्रोम’ ग्रस्त देवांशी बारावी उत्तीर्ण

‘डाऊन्स सिंड्रोम’ असलेली देवांशी जोशी ही राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. देवांशी जोशी ही १९ वर्षांची असून…

वैद्यकीय महाविद्यालयासाठी बुलढाणा जिल्ह्य़ाला उपेक्षितच ठेवणार काय?

राज्य् नाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय, या निर्धारित धोरणानुसार चंद्रपूर, गोंदिया व बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालय जाहीर…

नगरसेवकांनीच ठरवले कंत्राटदार अन् कामेही परस्पर विकली

कर्मचारी पगाराविना उपाशी, शहरात मात्र १० कोटींची विकास कामे चंद्रपूर महापालिकेचा अजब कारभार राज्य शासनाने अनुदान बंद केल्याने व पालिकेकडे…

जलसंधारण विभागाला जाग आली

महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट असतानाच जलसंधारणाची कामे न झाल्याने ५१० कोटी रुपये निधी शिल्लक राहिला. केंद्रीय ग्रामविकास…