यावर्षीचे कावळे-देशपांडे स्मृती पुरस्कार उषा पानसे व चंद्रकला गिरडे या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आले आहे.
उद्योगनिर्मिती किंवा विकासाकरिता शासनाकडून न्याय्य प्रतिसाद मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार भांडून, न्याय पदरात पाडून घेणे महत्त्वाचे, असे मत आमदार नरेंद्र…
कारंजा लाड पालिकेने केलेल्या भरमसाठ करवाढीच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सोमवारी शहरात मोर्चा काढून भिकमांगो आंदोलन करण्यात आले. कारंजा लाड येथील…
भाजप मनुवादी, तर काँग्रेसचा ब्राह्मणवाद ‘शुगर कोटेड’ आहे. आम आदमीसाठी काँग्रेसची निर्मिती नाही. सारेच पक्ष ओबीसींना फसवत आहेत. समाजवादीही मागे…
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी राज्यभरात ग्राम पंचायत स्तरावर स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने १ डिसेंबर…
अमेरिकेची वीस वर्षीय ओलिव्हीया ही विश्वसुंदरी किताबाची मानकरी ठरली आहे. अनेक वर्षांनी विश्वसुंदरीचा किताब एका अमेरिकन युवतिला मिळाला आहे. या…
राज्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या फळबाग उत्पादकांना राज्य शासन आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विधानसभेत…
गाज असलेल्या सिंचन घोटाळ्याची विशेष चौकशी समितीमार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी एफआयआर आणि पोलीस कारवाईच्या…
नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत शंभरहून अधिक महाविद्यालयांना तसेच अभ्यासक्रमांना कुठल्याही चर्चेविना मान्यता देण्यात आल्याचा अचाट प्रकार घडला…
अमरावती व नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांतील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प तांत्रिकदृष्टय़ा शक्य असून पाणी उपलब्धता निश्चित झाल्यानंतर या…
अपघात दावा न्यायाधिकरणाने दिलेल्या नुकसानभरपाईच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेले अपील अमान्य करून, अपघातात मुलगी गमावलेल्या पालकांना मुंबई उच्च…
गांजा जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली ओडिशा येथील चार युवकांना सत्र न्यायालयाने ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली…