scorecardresearch

Latest News

राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा : एअर इंडियाला विजेतेपद

रणजित राणे सामाजिक आणि क्रीडा मंडळतर्फे आयोजित प्रभाकर राणे स्मृतिचषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडियाने जेतेपदावर नाव कोरले. महाराष्ट्र…

अ‍ॅसिडहल्ल्यातील जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक

चेहऱ्यावर कपडा बांधून आलेल्या दोघांनी शहरातील मोगलाई भागात केलेल्या ‘अ‍ॅसिड’हल्ल्यात गंभीर जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात…

जळगाव व नाशिकमधील हजारो भाजप कार्यकर्ते नागपूरला जाणार

विविध मागण्यांबाबत राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या वतीने नागपूर येथे विधिमंडळास ११ डिसेंबर रोजी घेराव घालण्यात येणार आहे. त्यात जळगाव…

दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड

शहरातील जयहिंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित २० व्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेतून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली असून त्यात…

निरंजन व समंतरायच्या शतकांमुळे ओडिशाची महाराष्ट्रावर आघाडी

निरंजन बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेली शानदार शतके तसेच त्यांची शतकी भागीदारी यामुळेच ओडिशाने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या…

आयओएचे दोन प्रतिनिधी आयओसीला साकडे घालणार

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बंदीची कारवाई करु नये यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) दोन प्रतिनिधी आता आयओसीलाच साकडे घालणार आहेत.

मोहन बागानविरुद्ध विजयाची संधी पुण्याने दवडली

शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पुणे क्लबने बलाढय़ मोहन बागान संघाविरुद्ध २-० अशी आघाडी असतानाही बरोबरी स्वीकारली आणि आयलीग फुटबॉल स्पर्धेत…

दहा कि.मी. धावण्याच्या शर्यतीत दीपककुमार, ललिता बाबर विजेते

बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचा दीपक कुमार व महाराष्ट्राची ललिता बाबर यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनद्वारा आयोजित दहा किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे पुरुष…

समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

शहरातील अतिक्रमणांची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शिवाजी चौक ते पीव्हीआर टॉकीज समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे…

पाण्याचा प्रवास विनाअडथळा

औरंगाबादसह जायकवाडीच्या परिसरातील ३०० गावांची तहान भागावी, म्हणून जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून सोडलेल्या पाण्याचा प्रवास आता विनाअडथळा सुरू…

हिंगोलीत पाणीपुरवठय़ाचे ८ कोटी खर्चाविना पडून!

जिल्ह्य़ातील विविध पाणीपुरवठा योजनांची अवस्था खूपच बिकट आहे. चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीजदेयक थकल्याने बंदच आहेत. जलस्वराज्यमधील अध्र्यापेक्षा अधिक योजना…

जायकवाडीतून पाच टीएमसी पाणी द्या जालना जिल्हा भाजपची मागणी

जायकवाडीतून पाच टीएमसी पाणी खाली गोदावरी पात्रात, तसेच डाव्या व उजव्या कालव्यांत सोडण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा शाखेने केली.…