
मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदूवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे आदर्श आहेत, अशी भावना ‘एनडीए’तील तीन वर्षांचे खडतर…
पहाटेच्या बोचऱ्या थंडीत हजारो नागरिकांच्या प्रयत्नाने पंचगंगा नदीचा अवघा परिसर उजळून निघाला. निमित्त होते त्रिपुरा पौर्णिमेचे. सुमारे ५० हजार पणत्या…
भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी उद्यापासून (गुरुवार) पाणी सोडण्यात येणार आहे. तीन टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असून ६ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास…
‘मी पवित्र आत्मा आहे, मी शुद्ध आत्मा आहे’ या समर्पण ध्यान जपाचा संदेश नेवासे तीर्थक्षेत्राच्या पावन भूमीत आज सर्व भारतभर…
महापालिकेची इमारत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना एक रुपया नाममात्र भाडय़ाने २९ वर्षांसाठी देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या प्रकरणात महापालिका…
भाजपच्या ७५ टक्के पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर नियुक्ती, तीव्र गटबाजीचा फटका, आंदोलनातही दुफळी, समित्यांचा घोळ, मित्रपक्षांशी संघर्ष व प्रतिस्पध्र्याशी सलगी, पालिका निवडणुकीत…
दोनच दिवसात सेवानिवृत्त होत असलेल्या िपपरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असून त्यांच्या काळात आर्थिक…
मोशी-आळंदी रस्त्यावरील समर्थ फेज येथे भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून एका दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही…
हडपसर येथील शंकरमहाराज मठाजवळील एका इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. काही दिवसांपूर्वी सुरक्षारक्षकाने…
श्रीरामपूरला सर्वपक्षीय आंदोलन भंडारदऱ्यातून पाणी सोडणार भंडारदरा धरणातून उद्या (गुरूवार) जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असून लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा…
मुळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत लाभक्षेत्रात शेतीसाठी एक आवर्तन देण्याची मागणी करण्यात आली.
कुकडीमधून चौंडी बंधाऱ्याला लवकरच पाणी सोडू व आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत जलसंपदा खात्याकडे प्रस्ताव पाठवू,