scorecardresearch

Latest News

ठाणे जिल्हा विभाजन

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रेंगाळलेल्या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता असली तरी…

सुधारगृह नव्हे.. यातनागृहच!

जेवणात अळ्या, शिळे आणि नासके अन्न, घाणेरडे शौचालय, अस्वच्छ आणि कोंदट खोल्या.. हे चित्र आहे मुंबईच्या मानखुर्द येथील नवजीवन या…

विवाहानंतर काही बदललेले नाही – करिना कपूर

करिना कपूर-खान झाल्यानंतर तिचा ‘तलाश’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत विवाहित अभिनेत्रीकडे पाहण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा दृष्टिकोन वेगळा असतो.…

म्हाडाच्या संक्रमण शिबिरात दहा हजारांहून अधिक घुसखोर?

संक्रमण शिबिरात राहणाऱ्या पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम म्हाडाने हाती घेतल्यानंतर आलेल्या अर्जामुळे घुसखोरांची संख्या ८२८२ या अधिकृत आकडेवारीपेक्षा…

आचार्य अत्र्यांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी पालिकेकडे नाही पैसा!

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्निकुंड आपल्या बुलंद आवाजाने आणि लेखणीने धगधगत ठेवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा वरळी येथील पुतळा आणि…

स्वामी विवेकानंद सर्वमान्य आहेत

अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगलेले स्वामी विवेकानंद यांनी ‘जीवनलीला’ संपवली तेव्हा त्यांच्या नावाचे, जीवनाचे, विचारांचे असलेले आकर्षण आजही तेवढेच आहे.…

मेकॅनिकल मीटरच्या कॅलिब्रेशनचा घोळ कायम

रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर मीटर कॅलिब्रेशनसाठी दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीत केवळ इ-मीटरवरच लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे मेकॅनिकल मीटरचा घोळ कायम राहिला आहे.…

सेट-नेटबाधितांच्या प्रश्नावरून प्राध्यापकांचा टोपे यांना घेराव

सेट-नेटबाधित शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशामुळे प्राध्यापकांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना घेराव…

यंदाचे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन लंडनमध्ये

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या स्वा. सावरकर सेवा संस्था, ठाणे यांच्यातर्फे गेल्या दोन वर्षांपासून स्वा. सावरकर विश्व…

घरांची ऑनलाइन नोंदणी धीम्यागतीने

घराच्या खरेदीची नोंदणीची प्रक्रिया ‘ऑनलाइन’ झाली असली तरी अजूनही बाल्यावस्थेत असलेल्या या तंत्रामुळे राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये नोंदणीची प्रक्रिया काहीशा…

एचआयव्हीबाधित मुलांवरचा ‘आम्ही चमकते तारे’

समस्याप्रधान सामाजिक चित्रपटांची परंपरा मराठी चित्रपटाला आहे. चित्रपटाद्वारे समस्यांची उकलही करून दाखविली जाते. ‘रमाई’ या रमाबाई आंबेडकरांवरील चित्रपटानंतर निर्माता-दिग्दर्शक प्रकाश…