
शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्यामुळे अगोदरच लातूरकर त्रस्त होते. त्यात कामगारांना पगार मिळत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतलेल्या संस्थेने…
येथील स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानचे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कवी दा. सु. वैद्य, स्वातंत्र्यसेनानी काशिनाथ कुलकर्णी व शुभांगी गोखले यांना प्रदान…
पदवीधारकांनी समाजातील उपेक्षित व शिक्षणापासून वंचितांसाठी काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.…
रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या सर्वच प्रकल्पग्रस्तांना रेल्वेत नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला तर रेल्वेचा विकास करणेच अवघड ठरेल आणि…
जायकवाडीत पाणी सोडण्यास वरच्या भागातून होणारा विरोध चुकीचा व मराठवाडय़ावर अन्याय करणारा आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री तथा जालना बाजार…
भारतीय साम्यवादी(माओवादी) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारांदाच्या जंगलात रस्ते बांधणीच्या कामावर असणारी सहा वाहने पेटवून दिली़ सुमारे ३० माओवाद्यांच्या…
जिल्ह्य़ातील १५०पेक्षा अधिक ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २००७ ते २०१० या ३ वर्षांच्या…
जिल्ह्यातील ६१२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. मात्र, मतदान संपण्यास केवळ १० मिनिटे बाकी असताना वडवणी येथे मतदान केंद्रावर…
‘हुतात्मा जयवंतराव पाटील’ची विक्री सूर्यकांता पाटील यांच्या संमतीनेच झाली, असे सांगत त्यांनी केलेल्या आरोपांना ‘भाऊराव चव्हाण’चे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी…
राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळांतर्गत बलुतेदार संस्थांच्या सभासदांकडे असलेले ९८ कोटी ५९ लाख ८० हजारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला…
येत्या १२ डिसेंबर रोजी परभणी येथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त महापौर चषक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात…
महापालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्याच्या विरोधात व्यापारी पुन्हा एकवटले आहेत. दि. १ ते १० डिसेंबर दरम्यान…