
राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर तयार होईल असे एकच नवी मुंबई हे शहर आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांची घरे कायम करून त्यांना…
सरकार स्तरावर आम आदमी योजनेसाठी जाणीवपूर्वक पाठपुरावा होत असला, तरी जिल्हा परिषद स्तरावर मात्र योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे समोर…
मराठवाडयाच्या हद्दीत नियमबाहय पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या हिवरी साठवण तलावामुळे विदर्भातील चुनापिंप्री धरणावर अवकळा आली आहे. सूर नदीवर निर्माणाधीन असलेल्या…
कल्याण येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यात बांधकाम…
दिवाळीनिमित्त बाजारात सर्वत्र खरेदीची धूम आहे. फटाक्यांसह आकर्षक आकाशकंदिलांची लोक चोखंदळपणे निवड करताना दिसत आहेत. दुसरीकडे फराळाचे साहित्य घेण्याऐवजी थेट…
ग्रामपंचायत सरपंचपदाच्या महिला आरक्षणाच्या सोडतीला बहुसंख्य इच्छुक उमेदवारांचे पतीच मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकूण ७०५ पैकी जवळपास साडेतीनशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा…
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडविण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. परंतु बिकट परिस्थितीमुळे त्या संधीपासून वंचित राहतात. तशी इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत ज्या सहकारी दूध संस्थांनी लातूर जिल्हा दूध संघास दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांना दिवाळीनिमित्त प्रतिलिटर २० पैसेप्रमाणे…
नगर व नाशिकचे दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना न जुमानता मराठवाडय़ाला पाणी देण्यास विरोध करीत आहेत. वरच्या धरणांतील पाणी सोडण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना…
नियोजनाचा अभाव, मुख्य उद्देशाला हरताळ, वाहनचालकांची आर्थिक पिळवणूक हाती घेऊन कार्यरत असलेल्या महामार्ग पोलिसांकडे वाहने दोन असली, तरी चालक मात्र…
नांदेड विभागांतर्गत पाच जिल्ह्य़ांत १४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, आतापर्यंत १ लाख ७६ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन…
महापालिकेने तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी १५ लाख, तसेच साई व नागझरीच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ६७ लाख रुपये मंजूर करण्याची…