scorecardresearch

Latest News

पिचड म्हणतात राज्याचे आगामी मुख्यमंत्री अजित पवारच

राज्याचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील. त्यांच्यासाठी कामाला लागा. येत्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढवेल व त्याची…

‘लोकज्योती’कडून आदिवासींना कपडय़ांचे वाटप

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात ‘साजरी करू या दिवाळी निराधार-निर्धनांसमवेत’ या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व साप्ताहिक ‘लोकज्योती’ च्या उपक्रमानुसार सुमारे…

ताहाराबाद महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा पुरस्कार

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ताहाराबाद येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.…

डेंग्यूच्या धास्तीने १४० नमुन्यांची तपासणी

वर्धा जिल्हयात डेंग्यूची साथ पसरल्यानंतर १४० व्यक्तींचे रक्तनमुने घेण्यात आले. त्यापैकी २४ नमुने दूषित आढळले. जिल्हयात वर्धा-६, सेलू-१, देवळी-१, कारंजा-३,…

आंतरराज्यीय ‘निम्न पनगंगा’चे १५ वर्षांपासून भिजत घोंगडे

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचनाशिवाय पर्याय नाही, असे खुद् पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वी यवतमाळात सांगितले…

मनमाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ

नगराध्यक्षपदासाठी पालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे तर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख तथा पालिकेतील गटनेते संतोष बळीद…

इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये बसवेश्वरांचा पुतळा उभारणार

महात्मा बसवेश्वर यांनी वर्णभेदाचा विरोध करून लोकसभा प्रणालीची स्थापना केली होती.त्यावेळी स्त्री समानता,अंधश्रद्धा व भ्रष्टाचाराचा विरोध करून शिक्षणाची दारे सर्वासाठी…

शंकरराव काळे

चतुरस्त्र आणि नेमस्त म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांचे नगर जिल्ह्य़ात स्वतंत्र स्थान होते. उच्चशिक्षणाने त्यांच्यातील सजग नेता घडला. सार्वजनिक…

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक – २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)

माणसाला शाश्वताची आणि पूर्णत्वाची ओढ असते आणि शाश्वत नेमकं काय, याबाबत तसेच खरी पूर्ती म्हणजे काय, याबाबत गफलत असल्याने माणूस…

नितीनभौ काय करून राह्यले..

जिभेचा सर्वार्थाने सैल वापर हे नितीनभौ गडकरी यांचे जुने दुखणे आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना अनेक सरकारी बैठकांचा इतिवृत्तांत त्यांच्या…

बदलता बिहार

खासगी सेवांचा सुळसुळाट, सरकारी कामांवर सार्वत्रिक अविश्वास, विजेचा तुटवडा, चकाचक शहरे आणि धीम्या गतीने सुधारणारी गावे.. हे चित्र तर सर्वच…

सावध फलंदाजी!

संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघ जाहीर केला. नव्या निवड समितीची ही पहिलीच निवड असल्याने त्याबद्दल बरीच…