ग्रामीण भागातील महिलांना केंद्रबिंदु मानत राज्य सरकारने आगामी महिला धोरणात कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कृषी क्षेत्रातील महिलांचे…
एक रुपयाचा खर्च वाढला की आकांडतांडव करणारे आपण सरकारने अप्रत्यक्षपणे आपल्या खिशातून त्याच्या किती तरी पट रक्कम काढून घेतली तरी…
शेतीला दुष्काळ आणि उद्योगाला मंदी ही संकटे नित्यनेमाने येतच असतात. ग्लोबल वॉर्मिग इत्यादी नव्हते तेव्हाही भारतात आजच्या पेक्षाही भीषण दुष्काळ…
प्रवेशासाठी नेमून दिलेले वेळापत्रक न पाळणे, प्रवेश प्रक्रियेत अपारदर्शकता ठेवणे, रिक्त जागांची माहिती दडविणे, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी समान संधी नाकारणे, गुणवत्ता…
गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. यात वनस्पतींना…
तिसरे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन शनिवारी, १९ जानेवारीला ठाण्यात होणार आहे. गडकरी रंगायतन नाटय़गृहात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटककार…
संमेलनाध्यक्षाची माळ गळय़ात पडली म्हणजे भरून पावलो, अशी बहुतेक साहित्यिकांची भावना असते आणि त्यासाठी साहित्य महामंडळ वा स्थानिक संयोजन समितीने…
नांदगाव तालुक्यात महिला व विद्यार्थिनीच्या छेडछाडीचे दोन प्रकार घडले असून या प्रकरणांमध्ये एका ठिकाणी अल्पवयीन मुलाविरूद्द कारवाई करण्यात आली. तर,…
संपर्क प्रमुख व संपर्क नेते यांच्या सरंजाम, मुजोर व मनमानी प्रवृत्तीमुळे कोल्हापुरातील शिवसेना दुहीच्या उंबरठय़ावर आली आहे. तिळगूळ घ्या गोड…
साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन राज्यातील धरणे व नद्यांतील गाळ उपसला तर त्यातील पाणी साठवण क्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त करीत…
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे १६ वे द्विवार्षिक महाअधिवेशन कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात येत्या रविवारी (दि. २०)…
सहकारी सूतगिरण्यांना देशभरात विजेचे दर एकसमान असावेत, सूतगिरण्यांना पुरेसे खेळते भांडवल मिळावे, हँक, यार्न निर्बंध काढून टाकावेत याकरिता अखिल भारतीय…