जळगाव जिल्ह्य़ातील पूर्व खान्देशातील नामवंत कृषितज्ज्ञ, तत्त्वचिंतक डॉ. देवरामभाऊ नारखेडे यांनी १२ मार्च १९५२ साली, धरणगाव तालुक्यातील साळवा या गावात…
कोल्हापूरच्या सतीश लोखंडे पाटलांचा भव्य वाडा. सतीश, त्याची बायको मधुरा आणि माई (आई) कुणाच्या तरी येण्याची आतुरतेनं वाट पाहताहेत. येणाऱ्या…
चित्रपटाचा विषय, त्याची पटकथा आणि त्याची हाताळणी या सर्वच बाबींवर हा चित्रपट वेगळा ठरतो. भारतीय प्रेक्षकांना प्रचलित असलेल्या चित्रपटांच्या धाटणीचा…
चित्रपट पाहायला जाताना त्या चित्रपटाची आधी करण्यात आलेली प्रसिद्धी, चित्रपटाचा विषय, दिग्दर्शक आणि कलावंत तसेच संगीत याची माहिती घेऊनच आता…
औरंगाबाद शहर व जिल्ह्य़ात पाणीटंचाई असल्याने पाण्याचा सर्वानीच काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. गाव व जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक समन्वयाने काम…
सूर्यचूल तयार करून त्यावर शिजविलेल्या खिचडीवर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मनसोक्त ताव मारला. जालना जिल्ह्य़ाच्या १०१ शाळांमधील तब्बल २ हजार ४४ विद्यार्थ्यांनी…
मागासक्षेत्र विकास (बीआरजीएफ) निधी वितरण व खर्चात जिल्ह्य़ात मोठी तफावत असल्याचा आरोप खासदार सुभाष वानखेडे यांनी केला. पाणीयोजनेच्या कामात झालेल्या…
मागासक्षेत्र विकास अनुदान निधीवाटपास पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी स्थगिती दिल्याने हतबल सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देताच विरोधक संतप्त झाले…
गोदापात्रात शिवसैनिक उभे असताना त्यांना तेथून हटविण्याऐवजी मुद्गल बंधाऱ्यातून पाणी सोडून प्रशासनाने रझाकारीला लाजवेल, असे निंदनीय कृत्य केले. प्रशासन ज्या…
राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी पाठपुरावा केल्यानंतर अजित पवार यांनी बंद पडलेल्या जिल्हा बँकेला मदत करण्यासाठी बैठक बोलविली. मात्र, या…
अभिनेता अभिषेक कपूर ‘गट्टू’ या नावाने इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. नातं सांगायचं म्हटलं तर अभिनेता जितेंद्रचा हा पुतण्या. पण, बॉलिवूडमध्ये आपले…
विशाल भारद्वाजचा चित्रपट म्हणजे आशय-विषय आणि मांडणी यादृष्टीने सर्वार्थाने वेगळा अशी ख्याती आहे. परंतु, त्यांचा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘मटरू…