जसे आपण या जगात वावरत आहोत तसेच या जगात पशुपक्षीही वावरत आहेत. त्यांच्या आणि आपल्या कितीतरी गोष्टी समसमान आहेत. तरीही…
शहरातील रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त पादचारी पुलाचे काम एप्रिलमध्ये सुरू होईल, तसेच रेल्वेची पाणीटंचाई दूर करण्याच्या…
शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात या संकल्पनेनुसार कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महाराष्ट्र शासनाचा कृषी व पणन विभाग, जिजाऊ महिला…
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तश्रंग गडावर जाण्यासाठी असणाऱ्या १० किलोमीटरच्या घाटमार्गावरील वळणांवर ठिकठिकाणी कठडे ढासळलेले असून काही वर्षांपूर्वी अतिशय…
जैन समाजाची सर्वात मोठी सामाजिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या नाशिक शाखेने महाराष्ट्र विभागातर्फे पुणे येथे…
जिल्हा मूल्यमापन समिती गावातील तंटामुक्त गाव समितीची आणि ग्रामस्थांची बैठक घेते. मोहीम कालावधीत केलेल्या कामांची माहिती त्यांच्याकडून घेवून स्वयंमूल्यमापन अहवाल,…
चार नराधमांनी बळजबरीने संबंधित तरुणीला आपल्या मोटारीमध्ये बसविले आणि तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला गाडीतून फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्यातील कोथरूड परिसरातील गुजरात कॉलनीमधील एका इमारतीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली.
गिरगावमधील चंदनवाडी येथील जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभूमीमधील अंत्यसंस्कारासाठीची लाकडे होळीसाठी विकण्याचा ‘प्रताप’ स्मशानभूमीतील कर्मचाऱयानी केला आहे.
शरीरसंबंधांसाठी संमतीचे वय १८ वरून १६ करण्याच्या निर्णयावर सर्वस्तरांतून टीका झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या बचावासाठी आता भारतीय…
प्र. ८२. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय : अ) स्वातंत्र्यानंतर भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वात अधिक १९६१-७१…
सामान्य अध्ययन-१ विषय : पर्यावरण प्र. ४०. चुकीचे विधान ओळखा. पर्याय : अ) ‘हवामान बदल’ यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर सहमती झालेला…