क्रीडा स्पर्धेसाठी शाळेची रीतसर परवानगी न घेताच दहावीच्या विद्यार्थिनींना जालना येथे घेऊन जाणाऱ्या शहरातील एका शाळेमधील शिक्षकाला मुख्याध्यापिकेने दूरध्वनी करून…
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जनता महाविद्यालयातील मुलींनी छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयात जाणे बंद केल्याचे प्रकरण नुकतेच घडले असतानाच पळसप येथील जिल्हा…
एस. टी. महामंडळाच्या परभणी आगाराचे प्रमुख जगतकर यांनी जिंतूर डेपोच्या वाहकास शिवीगाळ व मारहाण केल्याच्या प्रकारानंतर शनिवारी सकाळी वाहक व…
माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या घरून दस्तावेजाची चोरी केल्याच्या आरोपावरून शनिवारी एका लष्करी अधिकाऱ्याला पकडण्यात आले. मेजर आर.…
राज्यातील दुष्काळाचे पक्षीय पातळीवर गावनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने दुष्काळ निवारण समन्वय समिती स्थापन केली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात समन्वय समित्या…
अफू (खसखस) पीक घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या परळी तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांना तब्बल दहा महिन्यांनंतर अंबाजोगाई न्यायालयात जामीन मिळाला. एका शेतकऱ्याने थेट…
वीज देयके प्रामाणिकपणे भरणाऱ्या वीजग्राहकांवर अन्याय होऊ नये म्हणून महावितरणने फिडरनिहाय भारनियमनमुक्त सुरू केले.महावितरणतर्फे ग्रामीण विभागातील वाळूज महानगरमधील ग्रोथ सेंटर…
जिल्ह्य़ातील १३२ गावांमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जळकोट तालुक्यातील सात गावांत शासकीय अधिकारी उद्या (रविवारी) मुक्कामी…
‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर रवि जाधवचा ‘बीपी’ अर्थात ‘बालक-पालक’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रवि जाधवने…
सिनेमाची फॅक्टरी सुरू होऊन या वर्षीच्या मे महिन्यात शंभर वर्ष पूर्ण होतील. सिनेमासृष्टीसाठी हे वर्ष फार महत्त्वाचे आहे. शतकी वाटचाल…
सूर्याचे वातावरण, सौरडाग यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात लडाख येथे जगातील सर्वात मोठी सौर दुर्बीण उभारली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च…
दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर उसळलेल्या जनक्षोभाची दखल घेऊन गुन्हेगाराला फाशीची किंवा अन्य कठोर शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद करण्याची तयारी केंद्र सरकारने…