जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात…
जिल्हय़ात दुष्काळाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून घरफोडी, भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. लातूर तालुक्यातील कासारखेडा शिवारात हेमाडपंती महादेव मंदिराच्या…
सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. मात्र, जलाशयातून अनधिकृत पाणीउपसा होत आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने विद्युतपंप…
घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आतील ७० हजारांची रोख रक्कम, तसेच १ लाख ४० हजारांचे दागिने पळविल्याची घटना शहराच्या कृषीनगर भागात…
राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्या वतीने निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या महाराष्ट्र महाविद्यालयाला नुकताच बी श्रेणी प्रदान करण्यात…
मधल्या काळात थंडीचा जोर वाढल्याने शेतमालाचा तुटवडा जाणवत आहे. थंडी भाजीपाला, फळभाज्यांना मानवणारी नसल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम शेती उत्पादनावर झाला…
राज्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत असल्याने पाणी बचतीसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून होत असतांना काही दिवसांपासून गोदावरी खळाळून वाहू…
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालयतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराच्या रकमेत यंदा भरघोस वाढ…
आगामी धोरणात महिलांच्या वाढत्या आकांक्षांना पाठबळ देणारा ‘प्रागतिक दृष्टीकोन’ डोळ्यांसमोर ठेवत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मध्ये महिलांना…
शहरातील सिल्व्हर ओक शाळेतील कर्मचाऱ्यांविरूध्द विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करून व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार शिक्षण बाजारीकरण…
अक्षरबंध प्रकाशनच्या वतीने येथील कुसुमाग्रज स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमात चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर ग्रंथदालनचे संचालक वसंत खैरनार, अक्षरबंध मासिकाचे…
रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर…