दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. मात्र, योजनांवर खर्च करताना ज्या योजनेसाठी पाणी उपलब्ध आहे तेथे…
लातूर महापालिकेने २१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी भरली नसल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची वीज खंडित केली. दि. ३१ डिसेंबरपासून लातूरकरांना रात्रीचा…
चाळीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना संरक्षण द्यावे, तसेच आर.एस.पी.एल. या कंपनीतील माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, बेकायदा…
औरंगाबाद शहरासह ३०५ गावांच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात मेट्रो रेल्वेचा समावेश करून नागपूरप्रमाणेच औरंगाबाद शहरासाठी मेट्रोचा प्रस्ताव राज्य…
पदोन्नतीच्या मागणीसाठी जिल्ह्य़ातील तलाठय़ांनी प्रशासकीय कामावर बहिष्कार घातला. बुधवारी जिल्हा तलाठी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
शहरातील नागसेनवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीडशे एकर जमीन विकत घेऊन अविकसित भागात शिक्षण केंद्रे उभी केली. याच परिसरातील नंदनवन कॉलनी…
विविध जलसाठय़ांत पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी अवैधरीत्या शेतीसाठी उपसा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश…
बीडसह जिल्ह्य़ातील अंबाजोगाई, गेवराई, परळी व माजलगाव या पाच नगरपालिकांमधील विषय समित्यांच्या सभापतींची निवड बुधवारी करण्यात आली. बीड पालिकेत नगराध्यक्षा…
सरत्या वर्षांला निरोप व नववर्षांचे स्वागत याचे औचित्य साधून अहमदपुरात आयोजित शिबिरात २५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. अहमदपूर शहरात नव्या वर्षांचे…
पालकांनी मुला-मुलींवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे, तरच चांगला समाज निर्माण होईल. मुलींच्या तोंडाचे स्कार्फ व कानाचा मोबाईल बंद करा,…
येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती दंडे यांच्या ‘नितळ’ या काव्यसंग्रहाचे पुस्तक, ई-बुक व ध्वनिमुद्रिका अशा त्रिविध रूपात प्रकाशन होणार आहे. काव्यसंग्रह…
संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने मराठवाडा टॅलेन्ट हंट-२०१३ या विभागीय नृत्यस्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने करण्यात आले आहे. परभणी बाजार समितीचे उपसभापती…