
राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम आहे, मात्र भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण याबबात कोणताही निर्णय झालेला नाही, असं…
आमिर खानच्या बहुचर्चित ‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला आहे. ‘तलाश’ चित्रपटातून अलिबाग…
शासनाची श्वेतपत्रिका म्हणजे धूळफेक असून पाच महिन्यांपासून सिंचन भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे चव्हाटय़ावर येऊनही शासनाने सिंचन श्वेतपत्रिकेत केवळ वस्तुस्थिती दर्शक अहवाल…
सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्षात फक्त ९ दिवसांचे कामकाज होणार असल्याने एवढय़ा कमी कालावधीत परस्परांची पुरेपूर कोंडी…
सिंचन घोटाळे, कायदा व सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढते भारनियमन आदी सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत सर्वच विरोधी पक्षांनी…
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे विकास कामे ठप्प पडली असून गडचिरोली जिल्हय़ातील हजारो नागरिक रोजगारासाठी शेजारच्या आंध्र प्रदेशात स्थलांतर करू लागले आहेत. विकासाचा…
सहा महिन्यांत राज्यातील ५६ टोल नाकेबंद करण्यात आले असून कुठे अवैध पद्धतीने टोलवसुली होत असेल तर, त्याविषयी वाहनधारकांनी शासकीय यंत्रणेला…
गुन्हेगारीने बरबटलेल्या समाजाचे दु:ख मी जवळून पाहिले, सोसले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करत या उपेक्षित समाजासाठी आयुष्य खर्च केले. त्यातूनच माझे साहित्य…
अजून खूप शिकायचे आहे. खूप गोष्टी समजायच्या आहेत. मी अजून लहान आहे. शिवचरित्रात नवनवीन विचार आहेत. शिवचरित्र अभ्यासले. वाचन केले.…
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अलिबाग शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघा घाटे यांना राज्यस्तरीय बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या…
गिरणी कामगारांची २४० दिवस हजेरी असावी, अशी शासनाने मोफत घरांसाठी घातलेली अट शिथिल केली आहे. तसेच मोफत घरांची लॉटरी लागलेल्या…
कर्जत तालुक्यातील भीषण दुष्काळात उपलब्ध करून देण्यात आलेल्या चाऱ्यातही मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष…