शैक्षणिक कामकाज सुरू असताना शिक्षकांना इलेक्शन डय़ुटी आणि शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश भारत सरकारचे मुख्य…
कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे हे आपल्या प्रभाग क्र. २३ मधील विकास कामांच्या फाईल्स मंजूर करीत नाहीत.
विद्यार्थ्यांसह सर्वच वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी व्यक्त केले. प्रादेशिक परिवहन…
संगीताची बाजारपेठ आभासी झाली आणि त्यामुळे त्याच्या व्यापाराचे नियमही बदलले. एचएमव्हीने या सगळ्या बदलांना सामोरे जाताना नव्या मूल्यांचा स्वीकार करणे…
पणजीपासून १५ कि.मी. अंतरावरील आसगाव गावाजवळच्या जंगलात एका तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला असून तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त…
शासनाचे धोरण सर्वसामान्यांप्रती प्रतिगामी होत असून त्यात कामगार, कर्मचारी, कष्टकरी, सामान्य जनता भरडली जात आहे. या वर्गाच्या बाबतीत सरकारकडून एकही…
राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदासांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी श्रीसमर्थ दौऱ्याचे आयोजन…
युवतींना स्वसंरक्षणासाठी छोटा चाकू आणि मिरची पूड वाटण्याचा कार्यक्रम शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर हे वाटप करण्यात…
१७ जानेवारी १९८८ रोजी नाशिक महानगरातील इंदिरानगरमध्ये अॅड. मधुकर ओक, रामकृष्ण केळकर, प. रा. चांदे आदी ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन ‘कृतार्थ…
सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती वरचेवर भीषण होत असताना येथील उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी मिळण्याची मागणी एकीकडे जोर धरत असताना…
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या संशोधनापेक्षा शेती क्षेत्रातील संशोधन अधिक महत्त्वपूर्ण आहे. कृषिप्रधान भारत देशाच्या प्रगतीसाठी यामुळे खऱ्या अर्थाने हातभार लागणार…
मराठवाडय़ाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मराठवाडय़ाची अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही, असा आरोप भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता…