‘विसराळू विनू’ नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली गोष्ट आता आठवत नाही, पण शीर्षक मात्र पक्कं लक्षात आहे.…
भारताच्या सानिया मिर्झा हिने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्स हिच्या साथीत रोम ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.…
आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप अशा तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे पत्रसंवाद अन् तो सुद्धा हस्ताक्षरी, हा प्रकार…
मनुष्य म्हणून आपल्या जीवनात अनेक स्थित्यंतरं येतात. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं स्थित्यंतर म्हणजे गर्भारपण. गर्भ राहणं आणि प्रसुती दरम्यानचा आनंदाचा…
मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो…
दुष्काळग्रस्त भागातील फळबागांना राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. शिवाय हेक्टरी तीस हजार रुपये अत्यंत तुटपुंजे…
‘मला शाळेत जायला भीती वाटते’, ‘तुम्ही कसे आहात.. आम्ही सर्व ठिक आहोत, शाळेत बक्षिस समारंभाचा कार्यक्रम आहे. तुम्ही प्रमुख पाहुणे…
कवयित्री जयश्री वाघ यांनी सादर केलेल्या या गझलमधून स्त्रीच्या मनातील गुंतागुंत, अनामिकता व्यक्त झाली आणि उपस्थितांना ते भावले. निमित्त होते…
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शहराजवळ वाहतूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व उंबरखेड चौफुलीवरील भुयारी मार्ग तसेच सव्र्हिस रोडच्या कामात अडथळा…
सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी सामाजिक उन्नतीचे काम करताना छत्रपती राजे संभाजी यांचा आदर्श समोर ठेवावा. राजे संभाजी यांची आपले विचार…
मेच्या मध्यावर दुष्काळाची तीव्रता शिगेला पोहोचली असून सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रात तब्बल ४४० गावे व ६९४ वाडय़ांना ४२६ टँकरच्या माध्यमातून पाणी…
जागतिक परिचारिका दिनानिमित्त येथे रेडक्रॉस कार्यालयात मेजर पी. एम. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत परिचारिकांचा गौरव करण्यात आला.