
अकरावी-बारावीला पर्यावरण विषय शिकविण्यासाठी ऑगस्ट २००६ ते सप्टेंबर २००७ या काळात नियुक्त झालेल्या शेकडो शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार…
रत्नागिरीत दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या उल्हास खैरे दाम्पत्याने नागपूरच्या मिहान आणि आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने मालमत्ता जमा केली…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. हा लढा शेवटपर्यंत लढणार, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू…
जायकवाडी धरणातून पाणी देण्यास जलसंपदा विभागाची असमर्थता, तसेच पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे अखेर परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन संच…
आदिवासींना देण्यात येणारे खावटी कर्ज दुप्पट करण्यात आले आहे. तसेच आदिवासींच्या सामूहिक विवाह सोहळ्यात देण्यात येणारे अनुदान दहा हजारांवरून २५…
संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ या वर्षी लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर झाला आहे.…
राष्ट्रवादी युवती काँॅग्रेसच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या ‘पितृपक्षा’ पेक्षा वेगळया मार्गाने करण्याचा निर्णय संघटनेच्या कर्त्यांधर्त्यांनी घेतला असून जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्यांना यात…
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात शासनाने लक्ष घालून मार्ग काढला नाही तर २१ नोव्हेंबर रोजी सांगली येथे तिन्ही शेतकरी संघटनांची एकत्रित…
ठेवीची रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने सुमारे पाचशे कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठकसेन उल्हास खरे याने रत्नागिरी शहरातील काही मान्यवर…
जिल्हा स्तरावरील महसूलसह सर्वच कार्यालयांत दोन-तीन वर्षांनी रिक्त झालेल्या पदांवर एकाच वेळी भरती करण्याच्या प्रक्रियेमुळे बहुतांशी भरती प्रक्रिया वादात अडकल्या…
ऊस दरवाढ करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा फटका एस. टी. महामंडळाला बसला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एस. टी. विभागाचे सुमारे वीस लाखांचे…
मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्यांचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त…