scorecardresearch

Latest News

‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी अरूण डोंगळे

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अरूण गणपतराव डोंगळे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. गोकुळ शिरंगाव एमआयडीसी…

अमेरिका दौऱ्यावरून आयुक्त परतले

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी धडाक्याने सुरुवात केली. मात्र, त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर जाण्याने पालिका एकदम थंडावली. प्रभारी आयुक्तांनी…

शहर बससेवा पुन्हा महागणार

शहर बस सेवेच्या दरात आता पुन्हा एकदा वाढ होणार आहे. स्थायी समितीच्या २३ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत यासह मनपाच्या विविध आस्थापनांवरील…

बलात्कारातील आरोपीला पोलिसांचे संरक्षण?

बलात्कार केलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मोकळीक दिली जात असल्याचा आरोप गवळीवाडा (विळद घाट) येथील काही ग्रामस्थांनी आज केला. जिल्हाधिकारी,…

सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर उद्या नगरला

महाराष्ट्रातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी बुधवारी (दि. २१) नगरला येत आहे. त्याच्या उपस्थितीत डीएलबी ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘कै.…

पाचशे कोटींच्या वीजविषयक सुविधांना पुणेकर मुकण्याची भीती

महापालिकेने रस्ते खोदाईसाठीचे शुल्क सातशे रुपये प्रतिमीटर या दराने वाढविण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे ‘महावितरण’तर्फे पुणे शहरात हाती घेण्यात येत असलेला ‘इन्फ्रा…

विवाहितेच्या खून प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा

माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात पती, दीर, सासूसह सहा जणांवर गुन्हा…

आयटीआय केल्यावरही बारावीचे काही विषय द्यावे लागणार?

महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम (आयटीआय) दहावी अथवा बारावीला समकक्ष करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात ही…

पुणे जिल्ह्य़ातील चार तालुके अशांत घोषित

ऊसदरावरून पुणे जिल्ह्य़ात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर हे चार तालुके अशांत घोषित करण्यात…

जकातीवर अवलंबून न राहता पिंपरीत पर्यायी उत्पन्नावर लक्ष देण्याचे आयुक्तांचे संकेत

भविष्याचा विचार करता केवळ जकातीच्या उत्पन्नावर अवलंबून राहता येणार नाही, पर्यायी स्रोत उपयोगात आणावे लागणार आहेत, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त…

कोल्हापुरातील विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर

तब्बल आठवडय़ाभरानंतर कोल्हापुरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सोमवारी विनाव्यत्यय सर्वप्रकारचे व्यवहार सुरू राहिल्याने शहरातील चैतन्य पूर्वीसारखेच वाहू लागले…