पोलीस दलात काम करताना प्रत्येक क्षण हा कसोटीचा असून दिवसभरात अशा अनेक क्षणांचा सामना पोलिसांना करावा लागतो असे उद्गार राज्य…
वालधुनी पुलाचे काम सुरू असताना पुलाचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. यामुळे पुलाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सतत…
फाजील आत्मविश्वास बाळगल्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचे भारतीय संघाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. आता गुरुवारी गहुंजे येथे…
क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळ बरेच मागे पडत चालले आहेत. त्यासाठी सरकार आणि सरकारचे क्रीडाधोरण कारणीभूत आहे, अशी टीका सर्वत्र होत…
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने दुखापत आणि थकव्यामुळे सय्यद मोदी इंडियन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. शेनझान, चीन येथे…
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे केलेले निलंबन ही तात्पुरती समस्या असल्याचे उद्गार भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी…
इंग्लंडचा धडाकेबाज आणि बंडखोर फलंदाज केव्हिन पीटरसन याने भारतीय दौऱ्यावर मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही प्रभावी कामगिरी केल्याने त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट…
मदुराई, तामिळनाडू येथे होणाऱ्या ३९व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार संघाचे नेतृत्व संग्रामसिंह पाटील तर कुमारी संघाचे नेतृत्व मोनिका…
कसोटी मालिकेत जरी आम्ही इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली असली तरी ट्वेन्टी-२० क्रिकेट हे वेगळ्या स्वरुपाचे क्रिकेट असल्यामुळे पराभवाचे कोणतेही दडपण आमच्यावर…
इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध वर्षांअखेरीस होणारे चारही सामने जिंकल्यास भारताला आयसीसीच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अव्वल स्थान गाठता येऊ शकते. भारत-इंग्लंड यांच्यात पुणे…
‘‘इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आहे, त्याचे मी सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका आम्हीजिंकली असली…
राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड ही दूषित पाण्याची शहरे असून ६५ हजार ९३० पाण्याचे नमुने दूषित आढल्याची धक्कादायक माहिती…