
शिखांनी एकदा का आपले अस्त्र बाहेर काढले तर त्याला रक्त लागल्याशिवाय ते म्यान करत नाहीत, अशी आख्यायिका आहे. रणांगणात उतरण्याची…
पदार्पणाच्या सामन्यातच त्याच्यावर सामना वाचवण्याची वेळ आली.. समोर ऑस्ट्रेलियासारखा कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्याच मातीत विजयाचे स्वप्न पाहात होता.. चार फलंदाज फक्त…
कोलकाता आणि नागपूरला होणाऱ्या आगामी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती…
कुर्ला ते परळ दरम्यान रेल्वेचा पाचवा आणि सहावा मार्ग तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या…
पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला पोषक हवी, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितल्यावर वानखेडेची खेळपट्टी तशी बनवण्यातही आली. पण त्याच्या या…
मुंबई व पुण्याच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीमुळेच यजमान महाराष्ट्राने ५८ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदासह वर्चस्व राखले.…
राज्य हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी येथे अल्पशा आजाराने…
राज्य शासनाकडून प्रलंबित खटले कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी २०११ अखेर विविध न्यायालयांत एकूण खटल्याच्या ९१ टक्के…
फैजल फाजल व गौरव उपाध्याय यांनी दमदार अर्धशतके करुनही विदर्भास महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळविण्यात अपयश आले.
मराठवाडय़ासाठी जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असताना गोदावरी उध्र्व खोऱ्यातील ९ टीएमसी पाणी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय कोपरगाव तालुका उजाड…
‘फोटोग्राफर्स अॅट पुणे’ या छायाचित्रकारांच्या गटातर्फे ‘दृष्टिकोन २०१२’ हे छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारपासून (३० नोव्हेंबर) घोले रस्त्यावरील न्यू आर्ट गॅलरी येथे…
अक्षत रेड्डी आणि हनुमा बिहारी या दोघांच्या तडफदार खेळींच्या जोरावर हैदराबादच्या संघाने मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केली…