जिल्ह्य़ातील शंभर टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे फलोत्पादन व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.…
जिल्ह्य़ातील विविध पदाधिकाऱ्यांना आपला तालुका बदलून इतर तालुक्यातील पक्षाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी संपूर्ण जिल्ह्य़ात…
पुढील वर्षांची फी ठरविण्यासाठी १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली येथील रासबिहारी इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षक-पालक संघाची बैठक पालकांच्या तीव्र विरोधानंतर…
मधुचंद्रासाठी पाचगणी – महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या ठाणे येथील गौरव अरोरा व त्यांची पत्नी हेमांबीका यांच्या कारला पेट्रोल टँकरने जोरदार…
सर्कस एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवणे हा व्यापाचा भाग असतो. सर्कसमध्ये सहजी ५० ते १०० प्राणी असतात. त्यात वाघ, सिंहापासून घोडे,…
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे दीर्घकाळचे विश्वस्त आणि सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे अनेक वर्षांचे साक्षीदार रामभाऊ जोशी यांनी महोत्सवाच्या आठवणींना…
अथांग समुद्र हा सर्वानाच भुरळ घालत असतो. काही तासांच्या समुद्र सफरीमध्ये किंवा क्रुझमध्ये एखादा दिवस एन्जॉय केल्यानंतर आता समुद्रातच राहावे,…
आम्ही मा. रा. रा. रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव यांचे शतश: ऋणी आहोत. वाचकांना माहीतच असेल की मा. रत्नागिरीसूर्य भास्कर जाधव हे…
किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीबाबतच्या विरोधकांच्या प्रस्तावामुळे केंद्र सरकार गडगडणार नव्हतेच, तशी व्यवस्था सरकारपक्षाने केली होतीच. मात्र, यानिमित्ताने संसदेच्या व्यासपीठाचा…
तज्ज्ञांचे ब्लॉग समजायला कठीणच असतात असं नाही, आपल्या एरवीच्या जगण्याशी तज्ज्ञ काय सांगू पाहताहेत याचा संबंधच नसतो असंही नाही.. आणि…
भक्तांच्या छोटय़ा छोटय़ा इच्छा महाराज पूर्ण करतात पण त्यांच्या एकमात्र इच्छेबाबत आपण किती जागरूक असतो? निरिच्छ अशा सद्गुरूंनाही एक इच्छा…
महत्त्वाच्या पुरस्काराचे नियम नीट नकोत? हे श्रीकांत उमरीकर यांचे भरूरतन दमाणी पुरस्काराविषयीचे पत्र नक्कीच पटणारे आहे. (८ डिसेंबर) झिम्मा आणि…