scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

लोकलच्या धडकेने तीन म्हशी ठार

बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसल्याने तीन म्हशींचा मृत्यू झाला. तर एक म्हैस मृत्यूशी झुंज देत आहे. सायंकाळी झालेल्या या…

‘फटकारे’ योग्य ठिकाणी वापरण्याचे बाळासाहेबांकडून शिक्षण-मनोहर जोशी

राजकारण व समाजकारण करताना ‘फटकारे’ योग्य ठिकाणी वापरण्याचे शिक्षण बाळासाहेबांकडून शिवसैनिकांना मिळाले. मराठी, हिंदुत्व आणि समाजसेवा यासाठी झटणाऱ्या नेत्याच्या कामाचा…

नवी मुंबई महापौरपदी सागर नाईक

शिवसेनेच्या सतीश रामाणे यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे. महापौरपदासाठी…

सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे आज मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ३२९ ग्रामपंचायती पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २७६ ग्रामपंचायतीसाठी सोमवार २६ नोव्हेंबरला…

नांदूर मध्यमेश्वरला परदेशी पक्ष्यांची संख्या ३० टक्क्य़ांनी वाढली

थंडीच्या गुलाबी वातावरणाने नांदूर मध्यमेश्वरचा परिसर बहरून गेला असतानाच देशी-विदेशी पक्ष्यांच्या झालेल्या आगमनाने या परिसराचा नूरच पालटला आहे. देशी -परदेशी…

४० टक्के नाशिककर ‘आधार’च्या प्रतीक्षेत

‘सामान्य माणसाचा अधिकार’ म्हणून राबविल्या जाणाऱ्या ‘आधार कार्ड’ची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या प्रतिसादाअभावी बरीच संथ झाली असून, पालिका निवडणुकीमुळे या…

राज्याचे माजी कला संचालक मुरलीधर नांगरे यांचे निधन

ज्येष्ठ चित्रकार, अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि राज्याचे माजी कला संचालक मुरलीधर नांगरे (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज आजपासून

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास १० डिसेंबरपासून प्रारंभ होणार असला तरी प्रत्यक्ष सचिवालयाचे कामकाज उद्या, सोमवारपासून सुरू होणार आहे. यंदा प्रथमच पंधरा…

गडचिरोलीतील चकमकीत महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्हय़ात घोट-रंगडीच्या जंगलात नक्षलविरोधी मोहीम राबविणाऱ्या सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत रिंकी लेकामी ही महिला नक्षलवादी…

२० ते ३२ टक्केमहिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका

देशातील २० ते ३२ टक्केमहिलांना गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. असे असूनही या आजाराचे निदान…

नांदेड विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे ‘लेखनचौर्य’

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अनुयायांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात उमरी येथे बँकेवर टाकलेला दरोडा नंतरच्या काळात ‘शौर्यगाथा’ म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला. पण…