scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

कुंभमेळ्यासाठी रेल्वे गाडय़ांचे नियोजन करण्याची मागणी

शहरात २०१४-१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने आतापासूनच जादा रेल्वे गाडय़ांचे नियोजन करण्यात यावी, अशी…

आसाराम बापू आश्रमात ‘आध्यात्मिक दीपोत्सव’

येथील संत श्री आसाराम बापू आश्रमाच्या वतीने २४ व २५ नोव्हेंबर रोजी गंगापूर रोड येथील सावरकरनगर परिसरातील आश्रमात आध्यात्मिक दिवाळीचे…

म्हसरूळ परिसरात आनंद मेळावा

म्हसरूळ परिसरात प्रभाग पाचमध्ये नगरसेविका शालिनी पवार व रंजना भानसी तसेच माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित आनंद…

आर्थिक वर्षांच्या सहामाहीत ठक्कर डेव्हलपर्सला नफा

उत्तर महाराष्ट्रात स्थावर मालमत्ता क्षेत्रात असलेल्या नाशिक येथील ठक्कर डेव्हलपर्सला चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत सहा कोटी ७२ लाख रुपयांचा…

Virender Sehwag
वानखेडेवरील इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात भारताची कसोटी

वानखेडे स्टेडियमवर आज सकाळपासून सुरू झालेल्या भारत आणि इंग्लंडदरम्यान दुस-या कसोटी सामन्यात पहिल्याच सत्रात इंग्लंडने भारताचे तीन गडी बाद करत…

ठाणे, कल्याण डोंबिवलीत पाणी कपातीचा दुहेरी फटका

उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या…

गाण्यातील शब्द व भावना रसिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे – यशवंत देव

गाणे गाताना ते सुरेल असण्याबरोबरच त्यातील शब्द आणि भावना या रसिकांपर्यंत पोहेचणे अतिशय महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, संगीतकार…

आगरी महोत्सव दोन डिसेंबरपासून

डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार…

लवले, नांदवळ ग्रामपंचायत निवडणुका आदिवासी कुटुंबांअभावी रद्द

आदिवासी कुटुंब नसल्याने तालुक्यातील लवले आणि नांदवळ या ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक रद्द…

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू

शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बालकाच्या वडिलांनी…

ठाणे जिल्हा विभाजन

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रेंगाळलेल्या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता असली तरी…