scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

चौताला व रणधीर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस

भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला व रणधीरसिंग यांच्यातील चुरस वाढली आहे. दोन्ही संघटकांना विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.…

लोकसत्ताच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन

‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीच्या ‘विदर्भरंग दिवाळी अंक २०१२’चे प्रकाशन उद्या, शनिवारी वेकोलिचे उप-व्यवस्थापक (जनसंपर्क) आशिष तायल आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री,…

अध्यक्षपदी मल्होत्रा यांची फेरनिवड

भारतीय तिरंदाजी महासंघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांची फेरनिवड झाली. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या मल्होत्रा यांनी त्यांचे…

‘दिवाळी पहाट’च्या सुरेल मेजवानीचा आनंद यंदाही

एरवी वर्षभर शास्त्रीय संगीताच्या मैफिली किंवा मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम होत असले तरी गेल्या आठ- दहा वर्षांत लखलखत्या दिवाळीचा उत्साह…

भूपती-बोपण्णा उपांत्य फेरीत

भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी गतविजेत्या मॅक्स मिर्नी व डॅनियल नेस्टोर जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले…

सोलापुरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच; एकाचवेळी चार सदनिका फोडल्या

शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधे कॉलनी परिसरात असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी एकाचवेळी चार सदनिका फोडल्या. यापैकी एका घरातून…

चंद्रपुरातील बाजारपेठा सजल्या

दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक असतांना शहरातही विविध दुकानांमध्ये, बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. रांगोळीसाठी आवाज देणारे हातठेलेवाले, फुटपाथवरील पणती…

सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम

युवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील विविध मतदारसंघांतील सामाजिक प्रश्नांबाबत येत्या दोन महिन्यात मेळावे आयोजित करून हे प्रश्न शासनाकडे मांडण्यात येतील, असे महाराष्ट्र…

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा -आ. शिंदे

यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली.…

आत्मरक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रसज्ज व्हावे – मुतालीक

हिंदूंनी आत्मरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता असून हिंदू सर्व भेद विसरून एकत्र आले व हिंदूराष्ट्राची निर्मिती केली तरच भारत जगात महासत्ता…

ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ ज्योती

मराठी माणसाच्या संस्कृतीचे संचित असलेले साहित्य दिवाळी अंकांच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सोय ई-दिवाळी अंकांमुळे झाली आहे. नियतकालिक हाती घेऊन वाचण्याऐवजी…

सद्गुरू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्य़ाच्या हद्दीवर मर्यादित सभासदांच्या खासगी मालकीचा राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री. सद्गुरू साखर कारखान्याच्या पहिल्या…