IIT, NIT सारख्या विद्यापीठातून शिक्षण न घेता मिळाली GOOGLE मध्ये नोकरी आणि लाखोंचं पॅकेज
Success Story of Aradhya Tripathi: भारतात अभियांत्रिकी हा एक मजबूत करिअरचा मार्ग मानला जातो. बरेच विद्यार्थी मोठे पॅकेज मिळण्याच्या आशेने या क्षेत्रात येतात. काही लोकांना असे वाटते की आयआयटी किंवा एनआयटी सारख्या मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेणारेच मोठ्या कंपनीत जाऊ शकतात. पण उत्तर प्रदेशातील गोठवा गावातील आराध्या त्रिपाठीने या विचारसरणीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे केले. तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि गुगलमध्ये चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळवली.