
मैत्री दिन म्हटला की बॅण्ड्स आणि भेटवस्तू आल्याच, रविवारी साजरा होणाऱ्या मैत्री दिनासाठी वसईच्या बाजारपेठांमध्ये तरुणांची लगबग पाहायला मिळत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात १८ ऑगस्टला सुरू होत आहे.

याप्रकरणी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली…

धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या प्रवेशांची घोषणा करण्यात आली.

भांडणात रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी दोघेही जखमी झाले…

Ind vs Eng: यशस्वी जैस्वाल ज्यावेळी मैदानाबाहेर जात होता त्यावेळी बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने मिळून यशस्वी जैस्वालला डिवचण्याचा प्रयत्न…

विदर्भ वगळता पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही…

आज सकाळी गांधी चौकात काही व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता, त्यांना रस्त्याच्या मधोमध नारळ, हळद, कुंकू आणि टाचण्या टोचलेले…

निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.

तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या दिवाळीनंतर होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून महायुती सरकारने राज्यभर विकास कामांची वातावरण…

Ruchaka Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ वृश्चिक राशीत गोचर करताच रुचक राजयोग निर्माण होईल, ज्यामुळे १२ पैकी ३ राशींच्या…

शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब बिलेवर यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.