पंतप्रधान तर म्हणत होते की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट होईल.

या संदर्भात नाशिकरोड येथील सायली थोरात या विद्यार्थिनीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वास्तविक तलाक प्रथेस आव्हान देणाऱ्यांनी बहुपत्नीत्व आणि अन्य मुद्दय़ांचाही समावेश याचिकेत केला होता.

काटामारीचा आरोप साखर कारखाने फेटाळून लावत असले तरी काटामारी होते, ही वस्तुस्थिती आहे.


. सत्ताधारी अण्णा द्रमुकमध्ये पडलेल्या फुटीमुळे अन्य पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करीत होते.

जगभरातील आरंभाच्या चित्रकर्त्यांनी ‘टवाळा आवडे विनोद’ ही उक्तीच शिरोधार्य मानल्यासारखी परिस्थिती होती.

भाजपमधून सहा नगरसेवक बाहेर पडले होते. हे सहाच्या सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले

२००२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढले, मात्र निवडणुकीनंतर एकत्र आले


‘एटू लोकांचा देश’ खरेतर विंदांनी आपल्या मुलाकरिता म्हणजे उदय करंदीकर यांच्याकरिता लिहिले होते.

बाबासाहेब पुरंदरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.