
गेल्या पाच ते सहा वर्षांत महापालिकेने केलेली विकास कामे करताना निविदा प्रक्रियेला बगल देण्यात आली.


हिंसेच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडत असल्या तरी नागपूर मात्र शांत आहे


शहरातील एकूण ३ लाख ७० हजार थकबाकीदारांनी ४३२ कोटी रुपये मालमत्ता आणि पाणी कर थकविला आहे.

विजय पाटील यांचे अथक प्रयत्न आणि आर्थिक मदतीतून अलीकडेच हे वसतिगृह नागपुरात सुरू झाले आहे.

सीएसआर निधींतर्गत होणाऱ्या कामांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही.
पालिकेच्या क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा विभागाकडे केली आहे.

मंत्र्यांच्या गाडय़ांवरही र्निबध, नवीन प्रशासकीय भवनापर्यंत भुयारी मार्गाची निर्मिती

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या व्यथा राजधानीत

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.