scorecardresearch

आजच्या अंकातून

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ मधून तरूणाईचा दृष्टिकोन उलगडला

सध्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, आव्हाने अशा अनेक मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन या स्पर्धेच्या निमित्ताने समोर आला.

श्रीपाल सबनीस यांच्या भाषणापासून महामंडळ दूरच

सबनीस यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेली भाषणे हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

संमेलनासाठी आलेल्या साहित्यप्रेमींना पालिकेने घडवले ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’

पिंपरीतील ८९ व्या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून आलेल्या जवळपास २०० साहित्यप्रेमींना पिंपरी पालिकेने पिंपरी-चिंचवड दर्शन घडवले.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.