
सध्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, आव्हाने अशा अनेक मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन या स्पर्धेच्या निमित्ताने समोर आला.

सबनीस यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेली भाषणे हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

आकडेवारीची शहानिशा पूर्ण होईपर्यंत द्रुतगती मार्गावरील टोलवसुली स्थगित करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.

गीतांमध्ये सुरुवातीला ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गीत अरुण सरवटे यांनी गायले.
पनवेलकडे येताना गाढी व काळुंद्रे नदीवरील अरुंद पुलामुळे येथे सतत वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती.
रिझव्र्ह बँकेने पत्राद्वारे हा खुलासा केल्याचे सनदी लेखापाल संजय राऊत यांनी सांगितले.

पिंपरीतील ८९ व्या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून आलेल्या जवळपास २०० साहित्यप्रेमींना पिंपरी पालिकेने पिंपरी-चिंचवड दर्शन घडवले.
लआयसीचा एजंट असल्याचे सांगून शर्मा याने रायगड जिल्हयातील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

इस्रायल व भारत यांच्यातील संबंधांचे महत्त्व या वेळी अधोरेखित झाले.

गोव्यातील दडपशाही करणाऱ्या पोर्तुगाल राजवटीबाबत माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली.

कामोठे, खांदेश्वर आणि खारघर या तीनही वसाहतींत सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.