लोकसत्ता सहज बोलता बोलता या कार्यक्रमात कवी, अभिनेते जितेंद्र जोशी आले होते. अभिनेते, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत हेमंत ढोमे यांनी जितेंद्र जोशी यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. लॉकडाउनच्या काळात मानसिक सृदृढ होतो आहे असं वाटतं असं मत जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केलं. जितेंद्र जोशी यांचं लहानपण, शालेय जीवन या सगळ्याच्या आठवणीही जितेंद्र जोशी यांनी सांगितल्या.