नाट्यदर्पणच्या स्पर्धेसाठी दासू वैद्यांनी एका दिवसात लिहिलेली एकांकिका , मकरंद आणि मंगेश देसाईने एका दिवसात पाठ केली आणि तिस – या दिवशी चक्क औरंगाबाद – पुणे एशियाड प्रवासात ती मकरंदने बसवली व स्पर्धेत तिने पहिल्या तीनात स्थान मिळवले . स्पर्धेच्या परीक्षकांच्या सूचनेनुसार नाना पाटेकरांना ही एकांकिका मुंबईत पहिली आणि मनसोक्त दाद दिली , परिणामी मकरंद मुंबईत आला .