‘नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा भांडतात’ किंवा ‘कुंम्डल्या जरूर काढा, आम्ही घाबरणार नाही’ अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.