करोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान ठरलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विषाणूच्या संसर्गामुळे जगातील कित्येक देश आणि या देशांतील कैक नागरिक संसर्गित झाले आहेत. बरेच लोक परदेशातून भारतात आले होते, जे या विष्णु ने संसर्गित झाले होते. या व्यक्ती स्वतः बरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सुद्धा लपवत होते. इतकंच नव्हे तर ते कुठे गेले, कोणाला भेटले इत्यादी गोष्टीसुद्धा सांगण्यासाठी घाबरत होते. मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करोना विषाणूला आळा घालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते कसं जाणून घेऊ.