विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना दिल्लीने मात्र महाराष्ट्रात लक्ष घातलं नाही. नरेंद्र नंतर देवेंद्र या मोहीमेमुळे दिल्लीतले नेते नाराज होते का ? देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न करण्यात आले का ? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.