मुंबईत शुक्रवारी (१७ मे) महायुती आणि महाविकास आघाडीच्या सभा पार पडल्या. शिवतीर्थावरील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींचं नाव घेत थेट शरद पवारांना आव्हान दिलं. तर बीकेसी येथील सभेतून शरद पवारांनी भटकती आत्माच्या टिकेवरून मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.