काश्मिरमध्ये चार जवान शहिद झाले आहेत. या घटनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “जवानांच्या हत्येला जबाबदार मोदी आणि शहांचे सरकार आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे.
काश्मिरमध्ये चार जवान शहिद झाले आहेत. या घटनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “जवानांच्या हत्येला जबाबदार मोदी आणि शहांचे सरकार आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे.