कोकणकरांची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा पिकवणं हे तो खाण्याइतकं सोपं काम नाही. अशाच कष्टाने पिकवलेल्या आमराईतला आंबा उचल्यावरून एका ठिकाणी झालेलं भांडण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी नागपूर हुन आलेल्या पर्यटकांना खडेबोल सुनावताना ऐकू येतेय. यावर नागपुरच्या पर्यटकांनी दिलेलं उत्तर पाहून नेमकं या प्रकरणात कुणाचं चुकलंय यावर सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.