“तरुण मोठ्या संख्येने आयसिसमध्ये का सहभागी होत आहेत? अल्पसंख्याकांचे कट्टरतावाद हे एक वास्तव आहे. तुम्ही वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लव्ह जिहादप्रमाणेच, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात व्होट जिहादचा एक प्रकार घडला होता”, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलताना
केलं.