“कोणत्याही आंदोलकाला आंदोलन सोपं नसतं. देवेंद्र फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा, मग अमृता वहिनींची काय अवस्था होते ते बघावं,, असं विधान प्रहार संघटेनचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी केलं. यापुढे जर बच्चू कडूंना अन्नत्याग आंदोलन करायला लावलं, तर प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग आंदोलन करायला लावेल, असा इशाराही त्यांनी दिला.