इराण आणि इस्त्रायल यांच्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून लष्करी संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. जर येत्या काळात हा संघर्ष युद्धामध्ये परावर्तित झाला तर त्याचे परिणाम काय होतील? तसंच या सगळ्यामध्ये भारताची भूमिका किती महत्त्वाची ठरले याबद्दल ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडलेला दृष्टिकोन.