Page 1562 of

अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमान दुर्घटनेच्या कारणांची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

राज्यात कारागृहातील कैद्यांचा आहार व इतर आवश्यक वस्तू बाजारभावापेक्षा चढ्या दराने खरेदी केल्यामुळे २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या काळात…

पुरातन देवस्थान तुमचे की आमचे, यावर वाद होऊन दोन वर्षांपूर्वी उद्भवलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावात आता…

इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराणने शुक्रवारी रात्रभरात आणि शनिवारी सकाळी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार १५ जूनपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणे हा त्यांच्या…

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली आहे. रत्नागिरीतील गोळप, पावस तर राजापूर शहर व परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन…

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आली. या प्रवेशासाठी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीमध्ये राज्यभरातून ६०…

शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या सात दिवसांपासून गुरूकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू…

नवी शैली, नवा घाट, नवा विचार मांडण्याच्या नादात टीकेचे नवनवीन ‘स्वयंवर’ घडवून आणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य…

महाराष्ट्र राज्यातील विद्यामान सरकारची सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना म्हणून ‘लाडकी बहीण’चा उल्लेख करता येईल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली ही योजना…

आई-वडलांचा घटस्फोट झालेला असेल आणि मुलांना आईनेच वाढवलेलं असेल तर मुलं आईच्या बाबतीत पझेसिव्ह होतात. आणि ते साहजिकच आहे. ‘वजनदार’ नाटकातील…

लहान मुलांच्या भोवतालचे असंख्य सामाजिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न आहेत. चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमातून हे विषय मोठ्या संख्येने येणं गरजेचं असतानाही तसे…