Page 70307 of

घरच्या खेळपट्टीवर प्रत्येक क्रिकेट संघ दादा असतो असे म्हणतात, पण भारतीय संघाच्या बाबतीत मात्र सध्या ते खरे ठरताना दिसत नाही.…
हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या। रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या ।। आत्मतृप्ताची…

शुचित्व, साधुत्व यांच्याशी सौंदर्याची कल्पना भारतीय संस्कृतीने जोडली. त्याचे आज अनेकांना विस्मरण होते आणि जगणे सुंदर असावे म्हणजे काय, याचे…

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी, जमनालाल बजाज, विनोबा भावे यांच्या वास्तव्याचे ऐतिहासिक वलय आहे. त्यांचा कार्य-वारसा जपणाऱ्यांच्या यादीतील ज्येष्ठ…
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी मराठी (मुंबईकर) माणसांनी रक्त सांडले. मात्र त्याच मुंबईतून मराठी माणूस घटत चालला आहे. याची फिकीर…

अनेक वेळा आपण बांधकामादरम्यान अपघात झाल्याच्या बातम्या वाचतो. अपघात म्हटला की हानी आलीच, कधी जीवितहानी, कधी वित्तहानी. आपण ही हानी…

नवीन कल्याण परिसर विकासाची धुळवड – २ * नव्या शहराचा भार जुन्या कल्याणवर * नागरीकरणामुळे प्रश्नही वाढले * शहाड पट्टयात…
प्रकल्प गुंडाळला जाण्याची भीती * आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही * कागदावरील प्रकल्पांना ठाणेकर कंटाळले * लोकप्रतिनिधीही नाराज ठाणे शहरातील नागरिकांना मोनो-मेट्रोसारख्या…
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेविका चांदणी भरत दुराणी यांनी बनावट…
डोंबिवलीत गेल्या दोन आठवडय़ात विनयभंग, बलात्काराच्या जेवढय़ा घटना घडल्या आहेत. त्यामधील आरोपींचे पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे चोचले पुरवू नयते, या आरोपींना…
डोंबिवली पश्चिमेत सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. अनधिकृत बांधकामे तसेच चोरीच्या नळजोडण्यांमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.…
डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा साठा संपला आहे. रुग्णांकडून पावत्या फाडून फक्त पैसे वसूल…