scorecardresearch

Page 70386 of

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला धडा शिकविला पाहिजे’

जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असताना सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आता सरकारला धडाच शिकविला पाहिजे,…

आंतरजातीय प्रेमीयुगुलाच्या लग्नाची ‘तिसरी गोष्ट’ पूर्ण

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रेमवीराला थेट जेलची हवा खावी लागली. अध्र्यावर थांबलेल्या या प्रेमकहाणीला मुलीच्या जन्माने…

नवीन नोंदणीत मंत्री टोपे यांच्या मतदारसंघाची आघाडी

शासनाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हय़ातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १ ऑक्टोबर ते २०…

परळी औष्णिक केंद्रास पाणी देण्याला शिवसेनेचा तीव्र विरोध

मुद्गल बंधाऱ्यातील पाणी पाथरी व सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. पाण्याचा एक थेंबही परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी दिला जाऊ नये.…

शिकारी म्हणून पकडले दोघे होते जडीबुटीवाले!

तालुक्यातील क ऱ्हाळे डिग्रस शिवारात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना…

दूरदृष्टीच्या राज्यकर्त्यांअभावी समाज आज दिशाहीन- पाटणे

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्याला दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते न मिळाल्यामुळे समाज दिशाहीन झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले, असे प्रतिपादन प्राचार्य यशवंत…

टीएमटीच्या ८० बसेस अतिदक्षता कक्षात

रिक्षाचालकांचे मनमानी धोरण आणि टीएमटी बसेसची अपुरी सेवा यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा भागांतील प्रवासी अक्षरश: हैराण असताना ठाणे महापालिका परिवहन…

ठाण्याचा अक्षर सुधार प्रकल्प वादात

* विना निविदाच दिले काम * शिक्षण मंडळ अडचणीत येण्याची चिन्हे ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे अक्षर तसेच शुद्धलेखनामध्ये सुधारणा…

वाशीतील पोटनिवडणुकीत भ्रष्टाचाराचे बिगूल

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला आव्हान देत नवी मंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी…

केरळमधील ‘कंथारी’ची प्रेरणादायक ‘कोशिश’

बाराव्या वर्षी अंधत्व आल्यानंतर आई-वडिलांनी अनेक पुस्तके वाचून दाखवली. त्यात दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय महिलेने लिहिलेल्या पुस्तकाचाही समावेश होता. त्यातून…

ठाणे जिल्ह्य़ात अमुलचा १४० कोटींचा प्रकल्प

देशाच्या विविध भागांतील शेतकऱ्यांकडून दिवसाला १ कोटी ३० लाख लिटर दूध संकलित करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवणाऱ्या ‘अमुल’ने ठाणे जिल्ह्य़ातील…