Page 71263 of
मराठीतील प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या कवितांवरील ‘साजणवेळा’ या संगीतप्रधान कार्यक्रमाचा अंबाजोगाईकरांनी आस्वाद घेतला. सूर आणि संगीत यांचा सुरेल संगम असा…
जीवनात नुसता भाबडा आशावाद असून चालत नाही. त्यात वास्तवाचे भान आणि आचरणाचे बळ असावे, असे प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांनी…
जिल्ह्य़ात नोव्हेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. जानेवारीमध्ये जिल्ह्य़ातील किमान तीनशे गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येणार आहे.
जिल्हय़ात ठिकठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. प्रमुख जिल्हा मार्ग योजनेतील सर्व रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी…
वाळू घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर चालकाकडे रॉयल्टीची विचारणा करत असताना जावेद सरफोद्दीन शेख याने मंडळ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केली. त्यामुळे शासकीय कामात…

आतापासून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करणाऱ्या कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांना अन्य नावांचा पर्याय सुचवण्याचा आग्रह एका प्रश्नावलीतून धरल्याने लढण्यास इच्छुक असलेल्या…
गेल्या काही दिवसांपासून कृषी विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांना सत्ताबाह्य़ केंद्रामुळे मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागत आहे. एका समितीचे उपप्रमुख म्हणून आलेल्या…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त रविभवनातील जवळपास सर्वच कॉटेजेस गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाने बुक करण्यात आले असले तरी उपमुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेला…
शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यातील मुरंगलच्या जंगलात आज सकाळी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली.
येथील नगर परिषदेत ९ फेब्रुवारीला भाजप-सेना सत्तारूढ झाल्यानंतर विकासाची कामे बाजूला सारून १० महिन्यांच्या कालावधीत नगराध्यक्षांनी धोरणात्मक निर्णय डावलून नगर…
जोपर्यंत नागपूरकर एखाद्या विषयात हात घालत नाही तोपर्यंत तो विषय धसास लागत नाही, असा आजवरचा इतिहास ओळखून इंदू मिलच्या साडेबारा…
भाऊराव देवरस यांच्या विचारांचे सार हा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आणि दिशा देणारे आहे. त्याचा सामाजिक आणि राजकीय जीवनात प्रत्येकाने उपयोग…